West Asia trade : युद्ध दीर्घकाळ सुरु राहील तर भारताची शेतमाल निर्यात धोक्यात; जीटीआरआयच्या अहवालात महत्त्वाचा इशारा
GTRI Report : भारतीय कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे भारताने पश्चिम आशिया देशांवरील अवलंबित्व कमी करून इतर देशांसोबत निर्यात वाढवण्यावर भर द्यावा, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.