Agriculture Minister Dattatray Bharne: ‘‘हवामान बदलामुळे डाळिंब उत्पादकांसमोर निर्माण झालेली आव्हाने, विविध रोगांचा प्रादुर्भाव, काढणीनंतरची हाताळणी, साठवणूक आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यावर संशोधनाची दिशा ठरविण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी (ता. ७) व्यक्त केली.
New research needed for climate resilient pomegranate farmingAgrowon