Farmer Protest: परभणी जिल्ह्यातील वाळलेले सोयाबीन रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Farmers Demand: यंदा पावसाने जोरदार सुरुवात केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. परभणी जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीनचे पीक करपून गेले असून, डोळ्यादेखत पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Farmer Protest
Soybean Crop Withers Due to Rain Deficit; Parbhani Farmers Demand Per Hectare ReliefAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com