Farmer Loss: खरीप हंगामातील धान मळणीच्या तोंडावर असतानाच बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सध्या खुल्या बाजारात नव्या धानाला अपेक्षित भाव मिळत नसून, प्रति क्विंटल सुमारे ३०० रुपयांपर्यंत तोटा सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
Paddy Prices Drop Ahead of Harvest in GadchiroliAgrowon