Farmer Compensation: नुकसानीच्या मदतीच्या प्रतीक्षेत ४ लाख शेतकरी
Flood Relief: अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही, कारण त्यांच्या खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे.