Modi Government Protest Controversy: देशात जनतेला आपल्या मागण्या घेऊन शांततेच्या मार्गाने उपोषण, आंदोलन करण्याची एक परंपरा आहे. उपोषण, आंदोलनादरम्यान चर्चा करून आधीच्या सरकारने त्यावर तोडगा काढला आहे. परंतु मोदी सरकारच्या कार्यकाळापासून आंदोलने चिरडण्याची प्रथा सुरू झाली आहे.