Gram Panchayat Administration: आता २७ ग्रामपंचायती येणार प्रशासकांच्या हाती
Maharashtra Local Governance: ग्रामपंचायतींच्या कारभारात मोठा बदल करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ज्या गावांच्या पंचायतींची पाच वर्षांची मुदत संपत आहे.