Naxalism and Social Inequality: नक्षलवाद संपला, विचार संपेल काय?
Social Inequality: नक्षलवाद ही केवळ एक चळवळ नव्हती तर तो एक विचार होता. अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्धची ती एक प्रतिक्रिया होती. त्यामुळे जोवर आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि शोषण राहील तोवर नक्षलवाद संपला तरी हा विचार जिवंत राहील असे अनेकांना वाटते.