Crop Loss: राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच आहे.
Mango Farmers Criticize Compensation as InadequateAgrowon