Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Farmer Crisis: राज्यातील अनेक भागांत पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तूर यांसारख्या पिकांवर पावसाअभावी परिणाम झाला असून, उसाच्या वाढीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
Rainfall Deficit
Rainfall Deficit Puts Kharif Crops at Risk; Government to Consider Farmers’ InterestsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com