Crop Insurance Survey: पीकविमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करावेत: कृषिमंत्री भरणे

Agriculture Minister Bharne: राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करून भरपाईची रक्कम निश्चित करावी. अन्यथा, पिकेच शेतात नसतील तर पंचनामे करण्यात अडचण येऊ शकते.
Agriculture Minister Bharne calls for immediate crop damage surveys
Dattatray Bharne directs crop insurance companies to conduct surveysAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com