Agriculture Minister Bharne: राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करून भरपाईची रक्कम निश्चित करावी. अन्यथा, पिकेच शेतात नसतील तर पंचनामे करण्यात अडचण येऊ शकते.
Dattatray Bharne directs crop insurance companies to conduct surveysAgrowon