Khadi Board Employee Shortage : आकृतिबंधातून आवश्यक मनुष्यबळ मिळण्याची आशा; खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती साठे यांची माहिती

Ravindra Sathe Statement: महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडे एकेकाळी १२०० कर्मचारी होते. ही संख्या आता दोन-तीनशेवर आली आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधातून मंडळालाही आवश्यक किमान मनुष्यबळ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
Maharashtra Khadi Board employee shortage and recruitment
Ravindra Sathe statement on Khadi Board manpower
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com