Recruitment Exam Reform: भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना
Government Decision: राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
Maharashtra government competitive exam transparencyAgrowon