Maharashtra Drought Situation: नियोजन दुष्काळ निवारण्याचे!

Drought Management: यंदाच्या आठ लाख हेक्टर पेरणीघटीकडे केवळ ‘पेरणी कमी झाली’ म्हणून पाहता कामा नये. त्यामागे पावसातील तूट, पावसाचा खंड, मृद्‌आर्द्रतेची घट, पाण्याची अनिश्चितता आणि शेतकऱ्याच्या वाढलेल्या जोखमीची मानसिकता आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रासमोरचा प्रश्न ‘दुष्काळ पडला आहे का?’ हा नसून ‘दुष्काळाची शक्यता निर्माण होत असताना आपण किती आधी कृती करणार?’ हा आहे.
Maharashtra agriculture crisis due to poor rainfall
Maharashtra drought risk due to rainfall deficitAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com