CM Devendra Fadnavis: विरोधकांनी राजकारण करू नये : फडणवीस
Maharashtra Drought Political Statement: राज्यातील पावसाचा खंड लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.