Maharashtra Farming: शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला ‘कृषी’चे प्राधान्य
Ai in Agriculture: देशात कृषी विभागामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान देण्याबरोबर त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठीही येथून पुढील काळात कृषी विभागाच्या वतीने प्राधान्याने प्रयत्न केले जातील.
Use of artificial intelligence in agriculture MaharashtraAgrowon