Budget AnnouncementAgrowon
ॲग्रो विशेष
Farmers Budget Announcement : कर्जमाफीच्या घोषणेसह अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी केल्या शेतकऱ्यांसाठी ५ महत्त्वाच्या घोषणा
Farm loan waiver scheme : कृषी समृद्धी योजनेसाठी २०२६-२७ ते २०२९-३० या चार वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने मागील वर्षीच कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली होती.

