Kharif Sowing: लातूर विभागातील पेरण्या अंतिम टप्प्यात

Maharashtra Agriculture: लातूर व‍िभागातील पाच जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यामुळे मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे.
Farmers Complete Kharif Sowing Despite Low Rain
Farmers Complete Kharif Sowing Despite Low RainAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com