Land Fragmentation Law: तुकडेबंदी कायदा आणि फेरफार
Land Registration: भारत हा कृषिप्रधान देश असून जमिनीचे तुकडे आणि मालकी हक्काचे वाद सामान्य झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून लहान भूखंडांच्या खरेदी-विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे, ज्यामुळे फेरफार प्रक्रियेचे महत्त्व अधिक वाढले आहे.