Crop Damage: मंत्र्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी; किसान सभेची मागणी
Kisan Sabha: अतिवृष्टी अनुदान व पीकविमा योजनेतील सुधारित निर्णयामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत असल्याचा आरोप किसान सभेने केला. सरकारने तातडीने निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.