Maharashtra Assembly Session: मंत्रिपदासाठी नाही, मग कर्जमाफीसाठी निकष का?
Legislative Debate: ‘‘एखादा नेता २०१९ ला मंत्री झाला म्हणून त्याने २०२४ मध्ये मंत्री व्हायचे नाही, हा निकष नसेल तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अशा पद्धतीचा निकष का लावला जातो आहे,’’ असा सवाल शिवसेनेचे (उबाठा) आमदार कैलास पाटील यांनी मंगळवारी (ता.२३) विधानसभेत उपस्थित केला.