Rain Deficit: पावसाच्या खंडाने खरीप पिके होरपळली!

Kharif Crops Damage: जालना जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. यामुळे तब्बल ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनचे ९० टक्के क्षेत्र बाधित झाले असून उत्पादनात ५० ते ७० टक्के घट येणार आहे.
Rain Deficit
Crop Damage Assessment Report Submitted to Maharashtra Government Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com