Kharif Crops Damage: जालना जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. यामुळे तब्बल ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनचे ९० टक्के क्षेत्र बाधित झाले असून उत्पादनात ५० ते ७० टक्के घट येणार आहे.
Crop Damage Assessment Report Submitted to Maharashtra Government
Agrowon