Farmers Issues: जळगाव जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांची मदत का रोखली?
Eknath Khadse: जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीबाबत माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.
Question Raised Over Aid Delay for 50,000 Farmers in JalgaonAgrowon