India Food Crisis : पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात अन्नटंचाई निर्माण होणार?; शेतकऱ्यांना इंधन आणि खतांच्या पुरवठ्याची चिंता

Strait of Hormuz : देशात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच खरीप हंगामात खतांची टंचाई डोकं वर काढण्याची शक्यता आहे. परंतु सरकार मात्र देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा करत आहे.
India Food Crisis
India Food CrisisAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com