India-US Trade : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल; विरोधकांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी एक्सवर ट्वीट करून सांगितलं की, "अमेरिकतील कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजार खुली करणे म्हणजे देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांशी गद्दारी करण्यासारखे आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेची भाषा करणारे सरकार आता परदेशी उत्पादनांसमोर भारतीय शेतकऱ्यांना उघडे पाडत आहे."