Indian Constitution: घटनात्मक पायाभरणीमुळे लोकशाही सशक्त: राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Governor Jishnu Deo Varma: त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
Governor Jishnu Dev Varma statement on democracyAgrowon