Indian Agriculture Growth : कृषी क्षेत्र पुढील १० वर्षांत विकास दर ४ टक्के राखू शकते; नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांचा दावा

NITI Aayog : चंद म्हणाले की, "कृषी उत्पादनांची मागणी २.५ टक्क्यांनी वाढेल. म्हणून, मला वाटते की आपण पुढील १० वर्षांत कृषी क्षेत्रातील ही ४ टक्के वाढ सहजपणे राखू शकतो असे गृहीत धरू शकतो," असे त्यांनी नमूद केले.
Ramesh Chand
Ramesh ChandAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com