Major dams in India half empty: वाढते तापमान आणि कमी पावसामुळे देशातील पाणीसाठा झपाट्याने खालावला आहे. धरणे निम्मी रिकामी झाली असल्याचे चित्र दर्शविणारी आकडेवारी केंद्रीय जल आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
Water storage decline in India reservoirs dataAgrowon