India Reservoir Storage: देशातील जलाशयांत पाणीसाठा पोहोचला ७०.३ टक्क्यांवर

Water Level Update: देशातील जलाशयांतील पाणीसाठा ३ सप्टेंबरअखेर एकूण क्षमतेच्या ७०.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात हा साठा ६७.८ टक्के होता. दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत स्थितीत सुधारणा झाली असून, तूट ३.७ टक्क्यांवरून ३.३ टक्क्यांवर आली आहे.
India reservoir levels after monsoon rainfall
India dam storage and water availabilityAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com