Foodgrain Production: अन्नटंचाई ते विक्रमी पीक : भारतीय शेती प्रवासातील काही प्रश्न
India’s Record Foodgrain Production: स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर अन्नधान्याच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या भारताने आज विक्रमी ३७.६५ कोटी टन अन्नधान्य उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. मात्र उत्पादनाची ही झेप जितकी अभिमानास्पद आहे, तितकाच महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की या विक्रमी उत्पादनातून शेतकऱ्याच्या उत्पन्नात, शेतीच्या शाश्वततेत आणि देशाच्या पोषणसुरक्षेत किती वाढ झाली?
Record crop production and farmer prosperity in IndiaAgrowon