Jaishankar Statement : भारताने दिली इराणच्या युद्धनौकेला शरण; परराष्ट्रमंत्री जयशंकर राज्यसभेत युद्धावर काय म्हणाले?

Parliament Debate : इस्त्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे पश्चिम आशियात भूराजकीय परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्याची भारतालाही झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला.
Gulf conflict impact
Gulf conflict impactAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com