Crop Loss: सप्टेंबरमध्ये ५५ हजार हेक्टरला फटका

Farmer Aid: सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील १,०५,१२० शेतकऱ्यांचे जिरायती, बागायती व फळपिके यावर मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे ६४ कोटी ६१ लाख रुपये निधीची गरज आहे.
Crop Loss
Crop LossAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com