Rain Crop Damage: रत्नागिरीतील १८ हजारांवर शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान

Farmers Loss: ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ९५८ गावांतील १८ हजार ७७८ शेतकऱ्यांना ३ कोटी १७ लाखांचे नुकसान झाले असून, भातपिकावर सर्वाधिक फटका बसला आहे.
Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com