Crop Compensation : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळीसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला ८८ कोटी रुपयांच्या निधी वाटपास मंजुरी; शासन निर्णय जारी

Nuksan Madat GR : ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागात अवकाळीचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामध्ये शेती पिकांचं अतोनत नुकसान झाले आहे. त्यासाठी महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ८८ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
Raigad Heavy Rain
Raigad Heavy RainAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com