Maharashtra Fishing Industry: मासेमारी हंगाम काही दिवसांतच संपणार असून, या हंगामात किती फायदा आणि किती तोटा झाला याचे गणित मांडण्याचा प्रयत्न मच्छीमार करीत आहेत. रायगड जिल्ह्यात वर्षाला ३५ ते ३६ हजार टन मासळी पकडण्यात येते.
Middlemen Profit While Fishermen Face Losses in RaigadAgrowon