Food Security Issue: शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेतीत होणे अन्नसुरक्षेसाठी गंभीर
Agriculture Land Loss: ‘‘देशातील कृषी क्षेत्र झपाट्याने अकृषी क्षेत्रात रूपांतरित होत असून, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी होणे चिंताजनक आहे.
Impact of farmland conversion on food security IndiaAgrowon