Farmers Literature Conference: शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत : डॉ. तिडके
Agri Awareness: ‘‘ शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांची ठामपणे मांडणी केली पाहिजे. असे केल्यास सत्तेतील प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देतील,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी केले.
Farmer awareness and empowerment in MaharashtraAgrowon