Special Assembly Session : राज्यात पूर आणि पावसामुळे शेतकरी संकटात; जयंत पाटीलांची राज्यपालांकडे विशेष अधिवेशनाची मागणी

Jayant Patil Demand: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी रविवारी (ता. २८) राज्यपालांकडे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
MLA Jayant Patil
MLA Jayant PatilAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com