Sugar Mills: साखर कारखान्यांकडे ३६ कोटी थकीतच

Farmer Dues: सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल ३६ कोटी रुपये थकवले आहेत. यामध्ये मातोश्री शुगर कारखान्याने परवाना नसतानाही गाळप करून शेतकऱ्यांना एक रुपयाही दिलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
Sugar Mills
Sugar MillsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com