Vidarbha Farmer Issues: विदर्भातील आर्णी तालुक्यात १४ महिन्यांत ४७ आत्महत्या
Agriculture Crisis: विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून, आर्णी तालुक्यात गेल्या १४ महिन्यांत तब्बल ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.