Climate Change: हवामान विभागाचा अंदाज, खाजगी हवामान तज्ज्ञांचे भाकीत, आखाती युद्धामुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा, कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती आणि ग्रामीण भागातील अस्थिर परिस्थिती यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून शेतकरी धास्तावला आहे.
Farmers Fear Uncertainty Amid Natural and Economic ChallengesAgrowon