Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Drought Relief Maharashtra : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभं राहिल. शेतकऱ्यांना या काळात जी मदत केली पाहिजे ती करण्यासाठी राज्य सरकारची संपूर्ण तयारी राज्य सरकारची आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Assures Farmers
CM Assures FarmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com