Drought Relief Maharashtra : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभं राहिल. शेतकऱ्यांना या काळात जी मदत केली पाहिजे ती करण्यासाठी राज्य सरकारची संपूर्ण तयारी राज्य सरकारची आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.