Crop Loss Compensation: आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत शासनाने समाधानकारक निर्णय न घेतल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ३) देवगड येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल.
Mango, Cashew Growers to Hold Jal Samadhi Protest in DevgadAgrowon