Grape Farming
Grape FarmingAgrowon

Grape Farming: रोग नियंत्रणाची एकात्मिक रणनिती वाचवेल खर्च

Cloudy Weather: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्री वादळांवर सोशल मीडियावर चर्चा वाढली आहे, मात्र त्यांचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष बागेमध्ये छाटणीनंतरचे पहिले ५० दिवस वर्षभराचे यश ठरवतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com