Kharif Crop LossAgrowon
ॲग्रो विशेष
Kharif Crop Loss: निम्मा खरीप हंगाम उद्ध्वस्त
Farmers Crisis: बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात तब्बल तीन लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सलग चार महिन्यांच्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

