Crop Insurance Claim Payment: गत वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे ९० टक्के पीक हातचे गेल्यानंतरही विमा कंपनीने ‘उत्पन्नात घट नाही’ असे कारण देत सर्व दावे फेटाळल्याने देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलमध्ये झालेल्या पीकविमा तक्रार निवारण समितीत तीव्र संताप व्यक्त केला.
Farmers demand crop insurance compensation within 10 daysAgrowon