Crop Cutting Experiment: कापणी प्रयोगात विक्रीयोग्य सोयाबीनचे वजन ग्राह्य धरा
Maharashtra Agriculture: राज्यात सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगात शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे. वाळविण्याची मुदत न देता दोन तासांतच वजन करून उत्पादकता ठरवली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.