Climate Change Impact: रायगड जिल्ह्याच्या वातावरणीय बदलाचा रोडमॅप तयार
Climate Mitigation: वातावरणीय बदलाचे संकट २१ व्या शतकातील मानव जातीसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. या शतकाखेरीस पृथ्वीचे सर्वसाधारण तापमान मर्यादित ठेवण्यासाठी जगातील १९५ देशांनी मान्य केलेल्या २०१५ च्या पॅरिस आंतरराष्ट्रीय कराराशी भारत वचनबद्ध आहे.