Maharashtra board result : राज्यातील नऊ विभागात यंदा सर्वाधिक ९४.१४ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर लातूर विभागाचा ८४.१४ टक्के सर्वात कमी निकाल लागला आहे. तर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८६.८० टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.