Farmers Akrosh Morcha : चंद्रपूर नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच दुष्काळाने होरपळत असलेल्या कष्टकरी शेतकरी व मजुरांना तातडीने आर्थिक मदत आणि अनुदान मिळावे, यासाठी चिमूर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Farmers Akrosh Morcha in Chimur for crop compensationagrowon